Wednesday, April 7, 2010

Current Affairs:History

 
स्पर्धा परीक्षा :-

ऐतिहासिक घटना

*    १४९८, २० मे- वास्को-द-गामा या पोर्तुगीज खलाशाने  केप ऑफ गुड होपला वळसा घालून भारताकडे येण्याचा जलमार्ग शोधून काढला. सर्वप्रथम वास्को-द-गामा भारतात कालीकत येथे उतरला. कालीकतच्या झामोरीन राजाने त्याचे स्वागत केले.
*    १६००- ईस्ट इंडिया कंपनीची इंग्लंडमध्ये स्थापना.
*    १६१०- मुंबई बेट इंग्रजांना पोर्तुगीजांकडून आंदण मिळाले.
*    १६३०, १९ फेब्रुवारी- छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म.
*    १६६४- फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना.
*    १६७४, १६ जून- छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक.
*    १६८०, १३ एप्रिल- छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू.
*    १७१३- पेशवाईचा उदय.
*    १७५७, २३ जून- प्लासीची लढाई (बंगालचा नवाब सिराजउद्दौलाचा इंग्रजांकडून पराभव)
*    १७५७- रॉबर्ट क्लाईव्हने भारतात ब्रिटिश सत्तेचा पाया घातला.
*    १७७३- रेग्युलेटिंग अ‍ॅक्ट. कोलकाता येथे सर्वोच्च न्यायालयाची स्थापना.
*    १७७४- वॉरन हेस्टिंग्ज भारताचा पहिला गव्हर्नर जनरल झाला.
*    १७७९- फ्रेंच राज्यक्रांतीस सुरुवात.
*    १७९३- लॉर्ड कॉर्नवालिसने बंगालमध्ये कायमधारा पद्धतीची सुरुवात केली.
*    १८१८- पेशवाईचा अस्त/ मराठी सत्तेचा शेवट.
*    १८२८, २० ऑगस्ट- ब्राह्मो समाजाची स्थापना राजाराम मोहन रॉय यांनी केली.
*    १८२९- विल्यम बेंटिकने सतीबंदी प्रथा कायदा संमत.
*    १८४८- भारतात स्वतंत्र तार व पोस्ट खाते सुरू (लॉर्ड डलहौसी)
*    १८५२- नाना शंकरशेठ, दादाभाई नौरोजी व भाऊ दाजी लाड यांनी 'बॉम्बे असोसिएशनची' स्थापना केली.
*    १८५३- मुंबई-ठाणे दरम्यान भारतातील पहिली रेल्वे सुरू.
*    १८५४- मुंबईत पहिली स्वदेशी कापड गिरणी सुरू.
*    १८५६- लोकमान्य बाळ गंघाधर टिळक यांचा रत्नागिरी जिल्ह्य़ातील चिखली येथे जन्म.
*    १८५७- भारतीय स्वातंत्र्याच्या संग्रामासाठी प्रसिद्ध काळ, संग्रामाची पहिली सुरुवात 'मीरत' येथे झाली. मंगल पांडे या सैनिकाने काडतुसाचे कारण दाखवून प्रथमत: संग्रामास सुरुवात केली.
*    १८५७- मुंबई, कोलकाता, चेन्नई विद्यापीठांची स्थापना.
*    १८६१- इंडियन कॉन्सिल अ‍ॅक्ट पास. मुंबई, कोलकाता, चेन्नई येथे हायकोर्टाची स्थापना, रवींद्रनाथ टागोरांचा जन्म.
*    १८६२- न्या. रानडे व डॉ. आर. जी. भांडारकर मुंबई विद्यापीठाचे पहिले पदवीधर.
*    १८६७- प्रार्थना समाजाची स्थापना (न्या. रानडे, डॉ. भांडारकर व डॉ. आत्माराम पांडुरंग).
*    १८६९, २ ऑक्टोबर- महात्मा गांधी यांचा पोरबंदर येथे जन्म.
*    १८७५, ७ एप्रिल- मुंबई येथे आर्य समाजाची स्थापना (स्वामी दयानंद सरस्वती).
*    १८७६, २३ फेब्रुवारी- थोर समाजसुधारक संत गाडगेबाबा यांचा अमरावती जिल्ह्य़ातील शेणगाव येथे जन्म.
*    १८७७- मुंबई शेअर बाजाराची स्थापना.
*    १८७८- व्हर्नाक्युलर प्रेस अ‍ॅक्ट संमत.
*    १८८१- लोकमान्य टिळकांनी केसरी व मराठा ही वर्तमानपत्रे सुरू केली.
*    १८८२- लॉर्ड रिपनने स्थानिक स्वराज्य संस्थांचा कायदा संमत केला.
*    १८८५, २८ डिसेंबर- मुंबई येथे राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना ए. ओ. ह्य़ुम यांनी केली.
*    १८८९, १४ नोव्हेंबर- पंडित जवाहरलाल नेहरू यांचा अलाहाबाद येथे जन्म.
*    १८९०- महात्मा फुले यांचा जन्म (पुणे).
*    १८९१- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म (महू).
*    १८९३- स्वामी विवेकानंदांनी 'शिकागो' येथील जागतिक धर्म परिषद गाजविली.
*    १८९७- रामकृष्ण मिशनची स्थापना.
*    १९००- स्वा. सावरकरांनी नाशिक येथे 'मित्रमेळा' संघटनेची स्थापना केली.
*    १९०४- पहिला सहकारविषयक कायदा संमत झाला.
*    १९०५, १६ ऑक्टो.- लॉर्ड कर्झनने बंगालची फाळणी केली.
*    १९०७- सुरत येथील अधिवेशनात काँग्रेसमध्ये फूट पडून जहाल व मवाळ गट वेगळे.
*    १९०८- लोकमान्य टिळकांनी 'मंडालेच्या' तुरुंगात 'गीतारहस्य' ग्रंथ लिहिला.
*    १९११- सम्राट पंचम  जॉर्जची भारतास भेट.
    - बंगालची फाळणी रद्द झाल्याची पंचम जॉर्जची घोषणा.
    - भारताची राजधानी कलकत्त्याहून दिल्लीला गेली.
*    १९१४- पहिल्या महायुद्धास सुरुवात.

*    १९१५- महात्मा गांधी आफ्रिकेतून परत.
*    १९१७- गांधीजींचा बिहारमधील चंपारण येथील सत्याग्रह.
*    १९१९, १३ एप्रिल- अमृतसर येथे जालियनवाला बाग हत्याकांड.
*    १९२०, १ ऑगस्ट- लोकमान्य टिळकांचा मृत्यू, मुंबई येथे गिरगाव चौपाटीजवळ दहन (समाधी).
*    १९२४- सेनापती बापट यांनी मुळशी सत्याग्रह केला.
*    १९२७- भारतातील पहिले रेडिओ प्रसारण केंद्र मुंबईत सुरू.
*    १९३०- महात्मा गांधींची 'मिठाचा कायदा तोडण्यासाठी' साबरमती ते दांडी पदयात्रा.
*    १९३२- महात्मा गांधी व डॉ. आंबेडकर यांच्यातील ऐतिहासिक 'पुणे करार.'
*    १९३५- भारत सरकारचा कायदा संमत, या कायद्यानुसार 'ब्रह्मदेश' भारतापासून वेगळा करण्यात आला.
*    १९३६- फैजपूर येथील काँग्रेसचे ५० वे अधिवेशन, अध्यक्ष- पंडित नेहरू.
*    १९३९, १ सप्टेंबर- दुसऱ्या महायुद्धास सुरुवात.
*    १९४२- मुंबई येथे 'गवालिया टँक' येथे भारत छोडो चळवळीस सुरुवात.
*    १९४४- नाना पाटील यांनी प्रतिसरकारची स्थापना केली.
*    १९४५, २४ ऑक्टोबर- संयुक्त राष्ट्रसंघाची स्थापना.
*    १९४५- वेव्हेल योजना अपयशी ठरली.
*    १९४५, १८ ऑगस्ट- फार्मोसा बेटावर सुभाषचंद्र बोस यांचा विमान अपघात.
*    १९४६- कॅबिनेट मिशन (त्रिमंत्री परिषद)ची भारतास भेट.
 - २ सप्टेंबर, जवाहरलाल नेहरूंच्या नेतृत्वाखाली हंगामी राष्ट्रीय सरकारची स्थापना.
*    १९४७, २० फेब्रुवारी- भारतास स्वातंत्र्य दिले जाईल, अशी लॉर्ड अॅटलींची घोषणा.
 १८ जुलै- ब्रिटिश पार्लमेंटमध्ये भारतीय स्वातंत्र्याच्या विधेयकास इंग्लंडच्या राजाची मान्यता मिळून कायद्यात रूपांतर.
            १५ ऑगस्ट, रोजी ब्रिटिशांची राजवट संपुष्टात येऊन भारताला स्वातंत्र्य मिळाले.
*    १९४७, १६ ऑगस्ट- रॅडक्लीफ समितीनुसार भारत-पाक सीमा अस्तित्वात.
*    १९४८, ३० जानेवारी- महात्मा गांधींचा नथुराम गोडसेकडून खून.
*    १९४९, २६  नोव्हेंबर- भारतीय राज्यघटना अस्तित्वात आली.
*    १९५०, २६ जानेवारी- पहिला भारतीय प्रजासत्ताक दिन साजरा.

No comments:

Post a Comment